Type Here to Get Search Results !

औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू होणार..

औरंगाबाद : एअर इंडिया कडून २२ सप्टेंबर पासून मुंबई-औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरु केली जात आहे. आठवड्यातुन तीन दिवस हे विमान उडान घेइल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी.साळवे यांनी दिली.औरंगाबादकरांची मुंबई विमानसेवाची प्रतीक्षा संपली आहे.त्यामुळे औरंगाबादकरांच्या चेहराऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.