जायकवाडी धरणातील पाणी पातळी ९९.४४%
September 14, 2020
0
औरंगाबाद: यंदा जोरदार पाऊस झाल्याने पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा ९९.४४% इतका भरला आहे रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजरी लावल्याने धरणातून रात्री विसर्ग वाढविण्यात आला. जायकवाडी धरणाच्या १८ दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला
