Type Here to Get Search Results !

पावसामुळे पिकांचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका,कौठा परिसरात ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.शेतातील ऊस, मूग आणि उडीद पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यां समोर मोठे संकट उभे राहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.