सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलण्याचा योग्य निर्णय होता का?नवीन शैक्षणिक धोरण आणण्याचे सरकारने घाई का केली असावी. एकीकडे सर्व जग कोरोना च्या विखळ्यात अडकलेले आहे . सगळीकडे बिकट परिस्थिती असतांना. कोरोना सारख्या आजारावर काय करता येइल,कशी परिस्थिती सुधारेल यावर काय उपाययोजना करता येईल हे महत्वाचे होते.
