Type Here to Get Search Results !

कोरोना चा कहर कायम....



औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येते आहे. मंगळवारी ४८६ कोरोना बांधितांची भर पडली असून, ७ कोरोना बांधितांचा मृत्यू झाला.
आता पर्यंत २६,४६५  कोरोना बांधितांची संख्या झाली आहे. तर  २०,१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ७५९ कोरोना बांधितांचा आता पर्यंत मृत्यू ची नोंद झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.